हवामान विभागाचा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी पुढील काही दिवस संकटाचे Maharashtra Weather

Maharashtra Weather हवामान विभागाचा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आल्याचा अंदाज दिलेला आहे. तर महाराष्ट्रातील पुढील काही दिवस हवामान अंदाज कसा असेल? कोणत्या ठिकाणी मुसळधार अति मुसळधार आणि अलर्ट जारी केला आहे संपूर्ण समजून घेऊया. राज्यात मान्सून जोर धरत आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. राज्यामध्ये मानसूने जोरदार पुनरागमन झाले असून या ठिकाणी पाहायला गेलं तर मुंबई, पुणे सह अहिल्यानगर भागातून आज 14 तारखेपासून या ठिकाणी हवामान विभागाने अंदाज दिला आहे.

Maharashtra Weather Update

आज या ठिकाणी पाहायला गेलं तर 15 जून रोजी रेड अलर्ट या ठिकाणी मुंबई, रायगड, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात आहे. कोकणामध्ये 14 ते 19 जून, मध्य महाराष्ट्रात 14 ते 15 जून, मराठवाड्यात 17 जून तर विदर्भामध्ये 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याचे अंदाज आयएमडीने दिलेला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरमन केलेले आहे. 

कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे?

शनिवारी आणि रविवारी रायगड रत्नागिरी जिल्ह्यात वादळ वारे सह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी विभाग उकडून देण्यात आली आहेत. आणि या जिल्ह्यांना आयएमडी कडून रेड अलर्ट जारी केला तर 15 जून रोजी मुंबई रायगड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जरी आहे.

मान्सूनचा वेग येत्या काही दिवसात आणखीन वाढणार आहे. पुढील काही दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विभागात पाऊस अधिक वाढण्याची शक्यता सर्वत्र मुसळधार अति मुसळधार राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहेत.

ऑरेंज अलर्ट उर्वरित महाराष्ट्रात 14 ते 17 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट यामध्ये पालघर, आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा, ऑरेंज अलर्ट आहे. तर मित्रांनो हवामान खात्याकडून देण्यात आलेला महत्त्वाचा हवामान अंदाज आहे.

Leave a Comment