बापरे! कृषी विभागाने घेतला हा सर्वात मोठा निर्णय विम्यासाठी ही अट लागू अन्यथा विमा अर्ज रद्द! Pik Vima

Pik Vima कृषी विभागाचा नवीन मोठा निर्णय पिक विमा संदर्भात घेतलेला आहे. आता ही अट जर तुम्ही केली नाही तर या ठिकाणी अर्ज रद्द होऊ शकतो. या संदर्भातील काय बदल .? शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये कोणत्याही गैरप्रकार रोखण्यासाठी योजनेचे अटी व शर्ती सक्तीचा करण्यात आले आहेत.

यामध्ये महत्त्वाची अट जिओ टॅगिंग तपासले जाणार आहेत. फळभागाचे क्षेत्र ई पीक पाहणीचे जुळले नाही तर विमा अर्ज रद्द होणार असल्याचा निर्णय देखील आहे. यापूर्वी जिओ टॅगिंग असली तरी जास्त प्रमाणात नव्हती. त्यामुळे आता जिओ टॅगिंग छायाचित्र सादर करणे बंधनकारक असणार आहेत.

Pik Vima 2025

हा नियम आता स्पष्ट केलेल्या आहेत, फळबागाचे क्षेत्र मूळ आकृतीबंध येथील ई पीक पाहणी प्रणालीमध्ये योग्य प्रकार नोंदणी आवश्यक असणार आहेत. जर नसल्याशिवाय अर्ज सरसकट रद्द केले जातील ही जरी अट अर्ज भरण्याच्या वेळेस बंधनकारक नसली तरी नंतर याची पूर्तता आवश्यक असणार आहे.

फार्मर आयडी हा देखील असणं आवश्यक असणार आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, आणि जमिनीचे उतारे इतर सर्व कागदपत्रे सादर करावा लागणार आहे.

फळ पीक विमा अर्ज भरण्याच्या विविध तारखा..?

मोसंबी चिकू साठी 30 जून ही अंतिम तारीख
डाळींब 14 जुलै असणार
सिताफळ 31 जुलै असणार आहे.

या व्यतिरिक्त लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा, यासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 14 जून ही होती.

शेतकऱ्यांना यंदा पुरेसा वेळ न मिळाल्याचे कृषी विभागांना मान्य केलेला आहे. आता अशा पद्धतीने आणि जिओ टॅगिंग हे अनिवार्य आहेत. हे सर्व माहिती वाचून घ्या अन् अंमलबजावणी करा अन्यथा अर्ज देखील रद्द होऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी कृषी विभागांनी दिलेली आहे.

Leave a Comment