पावसाचे पुन्हा जोरदार आगमन 5 दिवसात जोरदार पाऊस Aajcha Hawaman Andaj

Aajcha Hawaman Andaj पुन्हा एकदा राज्यात दमदार मान्सून परतला पुढील पाच दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मागील पंधरा दिवसांनी पाऊस जवळजवळ तडी मारल्याने शेतकऱ्यांची नागरिकांची तसे प्रशासन चिंतेत होते पण हवामान आता सकारात्मक बदल झालेले आहेत.

मौसमी वाऱ्याने जोर पकडल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची स्थिती या ठिकाणी दाखवायला सुरुवात झाली आहे. शनिवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात, पावसाचा आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, या भागांमध्ये देखील पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.

Aajcha Hawaman Andaj 2025

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार आहेत. रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि स्थानिक प्रशासनाने रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील जाहीर केलेला आहे.

यामध्ये संगमेश्वर, राजापूर या भागांमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या मध्य महाराष्ट्राचा पावसामध्ये या ठिकाणी जोरदार हजेरी लागलेली आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे पश्चिम भागातील मुळशी, मावळ, भोर, आणि वेळेला तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे.

आजचा नवीन हवामान अंदाज

कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पातळी वाढल्यामुळे राजाराम मंदिरा केला असून राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विदर्भात देखील चंद्रपूर गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये विजांच्याकडे पावसाची शक्यता आहे.

विजांच्याकडे कडकडाटासह वाऱ्याचा जोर जाणू शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये देखील चांगलं जबाबदार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. अशा महत्त्वाच्या हवामान अंदाज यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.

Leave a Comment