पावसाळ्यात वीज पडून जनावरे दगावतात? शेतकऱ्यांनी ‘हे’ नियम आजच पाळा!
Lightning Safety for Animal पावसाळा म्हटलं की थंडावा, हिरवाई आणि नवसंजीवनी वाटते, पण याच ऋतूमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. ही वीज केवळ झाडं, इमारती किंवा मनुष्यांनाच नाही, तर जनावरांनाही गंभीर फटका देते. अनेक वेळा वीज कोसळल्यामुळे गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, डुकरे यांचा जागीच मृत्यू होतो किंवा त्यांना गंभीर दुखापत होते. दुर्दैव म्हणजे आजही ग्रामीण भागात जनावरांच्या सुरक्षेकडे … Read more